३० हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
राज्यात आघाडी सरकारच्या काळापासून शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची होत असलेली परवड युती सरकारच्या काळातही कायम आहे. एकट्या नगर जिल्ह्यात ३० हजार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला ऑनलाईन मंजुरी नसल्याने विद्यार्थी वंचित राहिले असून, त्यांची परवड कधी दूर होणार असा सवाल उपस्थित होत आहे...
My Special news Daily Pudhari... 03-04-2018
#Ahmednagar
#Maharashtra
#mahaeschol
#Scholarship
0 comments